
Asia Cup 2025 | India vs UAE
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने युएईविरुद्धच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांच्या फिरकीने युएईचा संघ केवळ ५७ धावांवर ऑलआऊट झाला.