Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान लढत होणार, BCCI च्या नरमाईच्या भूमिकेने मार्ग मोकळा; ८ संघ खेळणार, तारीख ठरली; जाणून घ्या डिटेल्स

Asia Cup 2025 Confirmed: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आशिया चषक स्पर्धेसाठीच्या ढाका येथे होणाऱ्या बैठकीला विरोध केला असला तरी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचा मार्ग मोकळा झाल्यात जमा आहे.
BCCI Denies Asia Cup Exit Rumours
BCCI Denies Asia Cup Exit Rumoursesakal
Updated on

Asia Cup 2025 matches in Dubai and Abu Dhabi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातले ताणलेले संबंध पाहता, उभय देशांमधील क्रिकेट सामन्यांना विरोध होताना दिसला. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याची काहीच गरज नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळेच मागील आठवड्यात WCL मधील IND vs PAK सामन्यातून भारतीय खेळाडूंनी माघार घेतली आणि मॅच रद्द करावी लागली. त्यामुळेच आशिया चषक स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com