No Cricket With Pakistan! तरीही यांना India vs Pakistan क्रिकेट सामना हवाय; पण कशासाठी?

Why does India still play cricket with Pakistan after terror attacks? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा एक भावनिक, राजकीय आणि आर्थिक गुंतागुंतीचा बनला आहे. पुलवामा, आता पहलगामसारख्या हल्ल्यांनंतरही भारत ICC स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळतो आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये Asia Cup 2025 च्या निमित्ताने किमान तीनवेळा शेजारी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येऊ शकतात.
India vs Pakistan Cricket
India vs Pakistan Cricketesakal
Updated on

From Pulwama to Pahalgam: Yet India Plays Pakistan in ICC Tournaments

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडायला हवेत,अशा भारतीयांच्या भावना होत्या. त्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, ही पण मागणी होती. त्यानंतर पुढील दोन वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या लढती झाल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, आशिया चषक या स्पर्धांमध्ये IND vs PAK लढतीला डिमांड असते आणि त्यामुळे सर्व भावना, दहशतवादी हल्ल्यामुळे झालेल्या वेदना, जखमा विसरून आपण शेजाऱ्यांसोबत क्रिकेटचे सामने खेळतोय, पण का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com