T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

How India and Pakistan can meet again in T20 World Cup? वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महासंग्राम रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
India and Pakistan could meet again in T20 World Cup 2026

India and Pakistan could meet again in T20 World Cup 2026

esakal

Updated on

Possible Date and Scenario for India vs Pakistan Rematch : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. या सामन्याची जेवढी हवा केली गेली, त्यातुलनेत हा सामना एकतर्फीच झाला. कोलंबो येथे लढत होण्याचा पाकिस्तानला सर्वाधिक फायदा होईल, अशा वावड्या उठवल्या गेल्या, परंतु सूर्यकुमार यादवचा संघ पाकड्यांना पुरून उरला. भारताने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून Super 8s मध्ये आपले स्थान पक्के केले. पाकिस्तानला शेवटच्या लढतीत विजय मिळवून पुढील फेरी गाठता येणार आहे. तसे झाले, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पुन्हा पाहायला मिळू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com