

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला. त्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सला ११ धावांनी पराभूत केले.
पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने साकारलेली खेळी महत्त्वाची ठरली. दरम्यान, त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. पण त्यामुळे सध्या शशांक सिंह ट्रोल होत आहे. यामागील कारण जाणून घेऊ.