

Mumbai Indians end a 14-year opening match jinx with their highest successful IPL chase ( Photo Vijay Bate)
esakal
Mumbai Indians biggest run chase IPL history Marathi Update: मुंबई इंडियन्सने १४ वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामातील पहिला सामना जिंकला... २०१२ मध्ये मुंबईचा संघ सलामीचा सामना जिंकला होता, त्यानंतर २०२५ पर्यंत त्यांना कोणत्याच आयपीएल हंगामाचा सलामीचा सामना जिंकता आला नव्हता. पण, आज तो शाप संपवण्यात मुंबईला यश आले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. २०२१ मध्ये चेन्नईविरुद्ध त्यांनी २१९ धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज मोडला गेला.