Ranji Trophy: पृथ्वी शॉपाठोपाठ भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलूनेही धरला महाराष्ट्राचा हात; ऋतुराजच्या संघाची वाढणार ताकद

Jalaj Saxena Joins Maharashtra Cricket Team: २०२५-२६ देशांतर्गत क्रिकेट हंगामाआधी महाराष्ट्र संघाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्र संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू दाखल झाला आहे.
Jalaj Saxena

Jalaj Saxena

Sakal

Updated on
Summary
  • पृथ्वी शॉ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र संघात सामील झाला होता.

  • आता जलज सक्सेनानेही केरळ संघ सोडून महाराष्ट्रकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • जलजच्या येण्याने महाराष्ट्र संघाची ताकद वाढणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com