

Krishnamachari SRIKKANTH SLAMS GAUTAM GAMBHIR: भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला इंग्लंड दौऱ्यावर लवकर संघातून वगळण्याच्या निर्णयावर माजी निवड समिती प्रमुख कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
गंभीरचा हा निर्णय मूर्खपणाचा असून, त्यामुळे या तरुण खेळाडूचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला, असे ते म्हणाले.