Mumbai Indians’ IPL 2026 Collapse: Where Did Hardik Pandya’s Team Go Wrong?
esakal
What Mumbai Indian Need to Reach Playoffs : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सवर दुसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबईचे १६० धावांचे लक्ष्य चेन्नईने सहज पार केले आणि ९ सामन्यांतील हा त्यांचा चौथा विजय ठरला. उर्वरित ५ सामने जिंकून ते १८ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत राहू शकतात. पण, मुंबईचं काय? ते जेमतेम १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतात आणि प्ले ऑफसाठी ही गुणसंख्या पुरेशी आहे का?