India vs Pakistan मॅच विसरा... पहलगाम हल्ल्यानंतर टीम इंडिया सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश दौऱ्यावरही नाही जाणार

INDIA TOUR TO BANGLADESH & ASIA CUP UPDATE : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी मालिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेमुळे भारताचा बांगलादेश दौरा (ODI आणि T20I) रद्द होण्याची शक्यता आहे.
NO India vs Pakistan Match
NO India vs Pakistan Matchesakal
Updated on

India's cricket future Tour in doubt after the Pahalgam terror attack

पहलगामन दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा आता क्रिकेटलाही फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे India vs Pakistan ही मॅच सोडाच भारतीय संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावरही जाणार नसल्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com