Operation Sindoor: दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत India vs Pakistan मॅच नकोच!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एक ठाम आणि राष्ट्रहिताची भूमिका घेतली आहे. "जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील, तोपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध बंद!" गंभीरची ही भूमिका केवळ द्विपक्षीय सामन्यापुरती मर्यादित ठेवली नसून ICC स्पर्धांतील सामन्यांवरही बहिष्कार टाकण्याची गरज मांडली आहे.
India vs Pakistan
India vs Pakistanesakal
Updated on

भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानला दिले. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या मोहिमेला भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर" असे नाव दिले. रात्री २ वाजता लष्कराने बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद ही ठिकाणं होती, जिथं अचूक हवाई हल्ले केले. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईनंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी India vs Pakistan यांच्यात क्रिकेट सामनेच नको, अशी स्पष्ट भूमिका भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com