वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव जिव्हारी, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूला भरावा लागणार मोठा दंड; PCB करणार वसुली

Pakistan Cricket : टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर सुपर ८मधून बाहेर पडण्याची वेळ आली. तर ग्रुप स्टेजमध्ये भारताकडून नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. PCBने संघाच्या खेळाडूंना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan Players Face Penalty After Loss To India

Pakistan Players Face Penalty After Loss To India

Esakal

Updated on

आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानने गचाळ कामगिरी केली. त्यांना सुपर ८मधून बाहेर पडण्याची वेळ आली. तर ग्रुप स्टेजमध्ये भारताकडून नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आक्रमक भूमिका घेत संघाच्या खेळाडूंना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com