
मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखत भारताने पराभव टाळला.
केएल राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दमदार खेळाने भारतासाठी हा सामना वाचवला.
पण या सामन्याच्या अखेरीस जडेजा आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्यावर आर अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.