R Ashwin: 'अशी उठाठेव करणाऱ्यांनी जरा लाज बाळगावी' भारत-पाकिस्तान सामन्यावरील व्हायरल स्टेटमेंटवर अश्विनचं स्पष्टीकरण

भारत आणि पाकिस्तान संघात आशिया कप २०२४ स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत अश्विनचे एक स्टेटमेंट व्हायरल होत होते. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
R Ashwin Statment
R Ashwin StatmentSakal
Updated on
Summary
  • एप्रिलमधील पहलगाम हल्ल्यांनंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले आहेत.

  • वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्समधील IND vs PAK सामना रद्द करण्यात आला.

  • आशिया कप २०२५ मध्ये मात्र दोन्ही संघ एकाच गटात असून १४ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.

  • अशात अश्विनच्या नावाने एक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर त्याने आता स्पष्टीकरण दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com