Ranji Trophy: ५ विकेट्स १८ धावांवर पडल्या, पण ऋतुराज गायकवाड लढला, शतकाची थोडक्यात हुलकावणी; महाराष्ट्राचे दमदार पुनरागमन

Ranji Trophy, Maharashtra vs Kerala: महाराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात केरळविरुद्ध १८ धावांवर ५ विकेट्स गमावल्या असताना ऋतुराज गायकवाड खंबीरपणे उभा राहिला होता. पण त्याचं शतक अगदी थोडक्यात हुकलं. पण त्याने दिलेल्या लढाईबद्दल सध्या कौतुक होत आहे.
Ruturaj Gaikwad | Ranji Trophy 2025-26

Ruturaj Gaikwad | Ranji Trophy 2025-26

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात महाराष्ट्र संघाने त्रिरुअनंतपुरम येथे केरळविरुद्ध पहिल्या सामन्यात सुरुवात केली.

  • सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर ऋतुराज गायकवाडने ९१ धावांची शानदार खेळी केली.

  • जलज सक्सेनासोबत १२२ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राच्या डावाला आकार दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com