IPL 2026 Playoff: RCBविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात येईल का? काय सांगतंय गणित?

Rain May End Mumbai Indians’ Campaign Against RCB: आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना प्ले ऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, बंगळुरूमधील खराब हवामानामुळे या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशांवर मोठा परिणाम होऊ शकतो का?
Royal Challengers Bengaluru and Mumbai Indians

Royal Challengers Bengaluru and Mumbai Indians

esakal

Updated on

What happens if RCB vs MI gets abandoned due to rain? रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी रायपूर येथे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा सामना होणार आहे. काल रायपूर येथील सराव सत्रात पावसामुळे व्यत्यय आला होता आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंना सराव करता आला नव्हता. रविवारी संध्याकाळी हा सामना होणार की पावसामुळे तो रद्द होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मधून बाहेर पडणार नाही, पण त्यामुळे त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक अरुंद होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com