

INDIA VS WEST INDIES
esakal
नवी दिल्ली : भारत-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून के. एल. राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच यष्टीरक्षक या एका जागेसाठी रिषभ पंत व ध्रुव जुरेल यांच्यामध्ये रस्सीखेच लागण्याची शक्यता आहे.