

भारतीय क्रिकेट संघाला नुकेतच गेल्या तीन महिन्यात सलग दोन कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताला मायदेशात ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केलं.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ३-१ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. परिणामी भारतीय क्रिकेट संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ (WTC 2023-25) स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतूनही बाहेर व्हावं लागले.