Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

Mumbai Captain Change for 2026-27 Ranji Trophy: ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतला असून शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं आहे.
Shardul Thakur

Shardul Thakur

Sakal

Updated on

अजिंक्य रहाणेने मुंबई संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शार्दुल ठाकूरकडे (Shardul Thakur) मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाचे कर्णधारपद सोपवले होते.

तसेच श्रेयस अय्यरला लिस्ट ए आणि टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे शार्दुलने गेल्या हंगामात मुंबईचे रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) नेतृत्व केले होते. मात्र आता त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

Shardul Thakur
IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com