रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Team India new T20 strategy explained by Suryakumar Yadav: टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये बदललेल्या दृष्टिकोनाबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी स्पष्ट मत मांडले आहे. त्याच्या मते, आधुनिक ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अधिक आक्रमक आणि जोखमीचा खेळ आवश्यक झाला आहे.
Suryakumar Yadav comments on India cricket tactical change

Suryakumar Yadav comments on India cricket tactical change

esakal

Updated on

Suryakumar Yadav comments on India cricket tactical change: राहुल द्रविड व रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळत असलेला क्रिकेट ब्रँड जुना झाला आहे का? २०२४ मध्ये द्रविड व रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, परंतु आता दोन वर्षानंतर तशा शैलीचं क्रिकेट जुनं झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने २०२४ मध्ये टीम इंडिया ज्या शैलीत खेळत होते, ते २०२६ मध्ये कामी येणार नसल्याचे मान्य केले. त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला वैयक्तिक विक्रमापेक्षा खेळाडूंनी मुक्तपणे खेळणे पसंत असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com