

India vs South Africa
sakal
अहमदाबाद : टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सुपर-८ ची सत्त्वपरीक्षा सुरू होत असताना पहिल्या चेंडूपासून आक्रमण हा अंगी बाणलेला पवित्रा भारतीय संघाला किमान सुरुवातीच्या षटकांमध्ये तरी बदलावा लागणार आहे. सुरुवातीला संयम, नंतर आक्रमण या धोरणानुसार भारतीय संघाची रणनीती असण्याची शक्यता आहे.