India vs South Africa: ताकही फुंकून पिण्याची परिस्थिती; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पवित्र्यात बदल होण्याची शक्यता

India Vs SouthAfrica Super 8: टी-२० विश्वकरंडक सुपर-८ फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय संघाला संयम आणि आक्रमण धोरणात बदल करावा लागेल.
India vs South Africa

India vs South Africa

sakal

Updated on

अहमदाबाद : टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सुपर-८ ची सत्त्वपरीक्षा सुरू होत असताना पहिल्या चेंडूपासून आक्रमण हा अंगी बाणलेला पवित्रा भारतीय संघाला किमान सुरुवातीच्या षटकांमध्ये तरी बदलावा लागणार आहे. सुरुवातीला संयम, नंतर आक्रमण या धोरणानुसार भारतीय संघाची रणनीती असण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com