IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Ravichandran Ashwin reaction after India Super 8s defeat: सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचे माजी फिरकीपटू आर अश्विन याने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. त्याने दोन मोठ्या चुका भारताकडून झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.
Ravichandran Ashwin reaction after India Super 8s defeat

Ravichandran Ashwin reaction after India Super 8s defeat

esakal

Updated on

Two blunders by Team India R Ashwin statement: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मधील पहिल्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला १११ धावांवर गुंडाळले. या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यात माजी गोलंदाज आर अश्विनने थेट चुका दाखवून गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव यांचा समाचार घेतला आहे. भारताने या सामन्यात अक्षर पटेल याला का खेळवले नाही, हा चर्चेचा विषय आहेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com