Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

Mumbai Indians playoff chances and required changes: IPL 2026 मध्ये खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघावर मोठे बदल करण्याचा दबाव वाढत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आता निर्णायक पावले उचलणे गरजेचे झाले आहे. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कर्णधारपदाचा.
Mumbai Indians playoff chances and required changes

Mumbai Indians playoff chances and required changes

esakal

Updated on

Mumbai Indians turnaround plan IPL 2026 captaincy change analysis: मुंबई इंडियन्सला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सकडून दारूण पराभव पत्करावा लागला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये MI ने आतापर्यंत ७ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ते सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. मुंबईच्या या परिस्थितीवर कर्णधार हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) जबाबदार धरले जात आहे. त्याचे डावपेच चुकत आहेत, रणनीती आखण्यात तो कमी पडतोय... त्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर बसला आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला Playoff चे गणित गाठायचे असल्यात तातडीने पाऊलं उचलावी लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com