पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

VAIBHAV SOORYAVANSHI: भारताने अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका जिंकली असून तिसऱ्या सामन्यात संघात बदल होण्याचे संकेत श्रेयस अय्यरने दिले आहेत. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांत बाहेर असलेल्या वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi : भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे.

आता मालिकेतील शेवटचा सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com