

Virat Kohli - Rishabh Pant
Sakal
विराट कोहली आणि रिषभ पंत विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ साठी दिल्लीच्या संभावित संघात निवडले गेले आहेत.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, राष्ट्रीय संघासाठी खेळत नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे.
त्यामुळे विराट १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे.