
Virat Kohli
Sakal
विराट कोहलीच्या एका साध्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली.
'तुम्ही तेव्हाच खरोखर अपयशी होता, जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता' या वाक्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले होते.
त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने ती काय केली होती, हे काही तासातच स्पष्ट झाले आहे.