Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला “घरी जा” असे म्हणत मैदानावर तणाव निर्माण झाला. इंडिया अ आणि श्रीलंका अ सामन्यात वाद वाढला आणि सामना संपल्यानंतर वातावरण तापले. पर ओव्हरनंतर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi: भारताचा युवा आणि स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारत अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे त्रिकोणी मालिका सुरू आहे.

या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका अ संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com