आशियाई विजेत्या भारतीय तिरंदाजांची अवहेलना; १० तास विमानतळावर अडकले; अस्वच्छ धर्मशाळेत वास्तव्य...

Asian Champions Face Unsafe Stay : भारताच्या ११ जणांच्या चमूला तब्बल १० तास विमानतळावर थांबावे लागले. त्यानंतर खिडकी नसलेल्या बसमधून त्यांना प्रवास करावा लागला. यावरून आता मोठ्या प्रमाणात टिका होऊ लागली आहे.
 Indian Archers Stranded 10 Hours at Dhaka Airport

Indian Archers Stranded 10 Hours at Dhaka Airport

esakal

Updated on

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय तिरंदाजांचे मायदेशी परतताना हाल झाले. बांगलादेशमधील हिंसेचा परिणाम भारतीय तिरंदाजांवर झाला. भारताच्या ११ जणांच्या चमूला तब्बल १० तास विमानतळावर थांबावे लागले. त्यानंतर खिडकी नसलेल्या बसमधून त्यांना प्रवास करावा लागला. अस्वच्छ धर्मशाळेमध्ये त्यांना वास्तव्याला जागा देण्यात आली. भारतीय तिरंदाजांचा जीव याप्रसंगी धोक्यात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com