

IPL 2026
esakal
मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईतील वाढती उष्णता आयपीएल खेळाडूंना मारक ठरत आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन्ही संघांतील काही खेळाडूंना याचा फटका बसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम झाला.