IPL 2026: मुंबईच्या उकाड्याचा आयपीएल खेळाडूंवर कहर; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास, वाढत्या आर्द्रतेचा फटका

Extreme Heat and Humidity Challenge IPL Players: मुंबईतील वाढत्या उष्णता आणि आर्द्रतेचा आयपीएल खेळाडूंवर गंभीर परिणाम होत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंना सामन्यादरम्यान तंदुरुस्तीच्या समस्या जाणवल्या.
IPL 2026

IPL 2026

esakal 

Updated on

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईतील वाढती उष्णता आयपीएल खेळाडूंना मारक ठरत आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन्ही संघांतील काही खेळाडूंना याचा फटका बसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com