Kapil Dev : ''प्रत्येकाला पैसा हवाय, पण IPL पेक्षा देशासाठी खेळणं महत्त्वाचं''; भारताच्या पराभवावर काय म्हणाले कपिल देव?

Kapil Dev on India’s Recent Losses : भारतीय संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच कसोटी आणि टी-२० साठी वेगळे प्रशिक्षक असावेत का? अशी चर्चाही क्रिकेटवर्तुळात सुरु आहे. यावर कपिल देव यांनी भाष्य केलं आहे.
Kapil Dev on India’s Recent Losses

Kapil Dev on India’s Recent Losses

esakal

Updated on

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचं प्रदर्शन अंत्यत सुमार दर्जाचं राहिलं आहे. भारताला अनेक कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय टी-२० मालिकेतही पराभवाची चव चाखावी लागली आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच कसोटी आणि टी-२० साठी वेगळे प्रशिक्षक असावेत का? अशी चर्चाही क्रिकेटवर्तुळात सुरु आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकूण देणारे कर्णधार कपिलदेव यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com