Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Mirabai Chanu Faces New Challenge : ऑलिंपिकमध्ये ४९ किलो वजनी गटाला कात्री लावण्यात आली आहे. आता महिला विभागात ५३ किलो वजनी गटापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मीराबाई चानू हिला आता ४९ किलो वजनी गटात सहभागी होता येणार नाही.
Mirabai Chanu

Mirabai Chanu

esakal

Updated on

टोकियो ऑलिंपिकमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानू हिला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून नव्या वजनी गटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला विभागात ५३ किलो वजनी गटापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मीराबाई चानू हिला आता ४९ किलो वजनी गटात सहभागी होता येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com