शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

Yashasvi Jaiswal Out of Ranji Squad : मुंबईचा संघ ४२ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईत संघाने आतापर्यंत एक विजय आणि दोन सामने बरोबरी सोडले आहेत. आता तिसऱ्या सामन्यासाठी त्यांचा संघ जाहीर झाला आहे.
Yashasvi Jaiswal Out of Ranji Squad

Yashasvi Jaiswal Out of Ranji Squad

ESAKAL

Updated on

रणजी करंडक स्पर्धेत मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश यांच्यात सामना होणार आहे. शनिवारी मुंबईतील बीकेईसी मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार असून त्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. या संघातून यशस्वी जैस्वाल बाहेर ठेवण्यात आलंय तर त्याच्या जागी तरुण खेळाडू आयुष म्हात्रेला संधी देण्यात आला आहे. आयुष म्हात्रेकडून आता मुंबई संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com