

Sports News
esakal
दुबई: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडक पटकावण्याची किमया करून दाखवली. सलामी फलंदाज संजू सॅमसन याने अखेरच्या तीन लढतींत अर्धशतकी खेळी साकारत मोलाचा वाटा उचलला. आयसीसीकडून त्याने केलेल्या देदीप्यमान कामगिरीची पोचपावती मिळाली आहे.