T20 World Cup 2026:
esakal
सलग चार सामने जिंकत भारतीय संघ सूपर ८ फेरीत पोहोचला आहे. मात्र, या चारही सामन्यात भारतीय खेळाडूंना ऑफस्पीनविरुद्ध खेळताना संघर्ष करावा लागला आहे. भारतीय खेळाडूंना रोखण्यासाठी ३४ वर्षांपूर्वीची ही रणनीती विरोधी संघांकडून वापरली जाते आहे. याबाबत क्रिकेटवर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.