T20 World Cup 2026 : भारत-पाक सामन्याच्या वादात आता श्रीलंकेची उडी; PCB ला पत्र लिहित करून दिली 'त्या' उपकाराची आठवण

Sri Lanka On India-Pakistan Match Row : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्सी सिल्वा यांना पीसीबीला पत्र लिहिलं आहे. भारताविरुद्धचा सामना न खेळण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे.
T20 World Cup 2026

Sri Lanka On India-Pakistan Match Row

esakal

Updated on

T20 World Cup 2026: टी-२० विश्वकप स्पर्धा सुरु व्हायला आता केवळ एक दिवस बाकी आहे. मात्र, या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? हे अद्यापही निश्चित नाही. पाकिस्ताने भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहीत थेट जुन्या उपाकाराची आठवण करून दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com