dinesh Karthik
sakal
मेलबर्न - ऑस्ट्रेलियात एकाच दिवशी २० फलंदाज बाद होतात, मग भारतात फिरकीस साहाय्य करणाऱ्या खेळपट्टीवर अधिक प्रमाणात फलंदाज बाद झाले की भारताविरुद्ध गळा का काढता, असा थेट सवाल इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन आणि भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक यांनी उपस्थित केला आहे.