Dinesh Karthik : ...मग भारताविरुद्ध गळा का काढता? दिनेश कार्तिक आणि इंग्लंडच्या पीटरसनचा सवाल

भारतात कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी अधिक फलंदाज बाद झाले की ओरड केली जाते.
dinesh Karthik

dinesh Karthik

sakal

Updated on

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात एकाच दिवशी २० फलंदाज बाद होतात, मग भारतात फिरकीस साहाय्य करणाऱ्या खेळपट्टीवर अधिक प्रमाणात फलंदाज बाद झाले की भारताविरुद्ध गळा का काढता, असा थेट सवाल इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन आणि भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक यांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com