PM Modi: पीएम मोदींनी सांगितले भारताच्या सुपरफूडचे महत्त्व, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

PM Modi Said The Importance Of Indias Superfood: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात दिल्लीतील सुंदर नर्सरीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला
PM Modi Said The Importance Of Indias Superfood
PM Modi Said The Importance Of Indias SuperfoodEsakal
Updated on

Importance Of Indias Superfood: भारतामध्ये प्रत्येक घरात मोट्या धान्यांचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. गहू, ज्वारी आणि बाजरीसारख्या अन्नधान्यांचे फायदे बहुतेक वेळा सांगितले जातात. पीएम मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' मध्ये मोट्या धान्यांचे आणि भाज्यांचे महत्त्व सांगितले. त्यांनी मुलांना भारताच्या सुपरफूडबद्दल माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com