लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी! खरमास संपला, आता 14 एप्रिलपासून 'या' तारखेपर्यंत वाजणार सनई चौघडे, त्यानंतर कधी मुहूर्त?

Vivah Muhurat 2025 : पंचांगानुसार, वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदेला सूर्याचा आश्विनी नक्षत्रात प्रवेश होतो अन् याच दरम्यान खरमासचा देखील शेवट होतो. खरमास संपताच शुभ कार्याच्या काळास सुरुवात होते.
Vivah Muhurat
Vivah Muhurat 2025esakal
Updated on

गेवराई : खरमास (Kharmas) संपताच महिनाभर ब्रेक लागलेल्या लग्नाचा (Wedding Ceremony) धुमधडाका एप्रिलच्या १४ तारखेपासून पुन्हा सुरु झाला आहे. जूनच्या आठ तारखेपर्यंत विवाह मुहूर्त (Vivah Muhurat 2025) असून, त्यानंतर लग्न थांबा झाल्यावर थेट पुन्हा नोव्हेंबरमध्ये 'शुभ मंगलम सावधान'चे सनई चौघडे वाजणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com