NSSO Report: भारतातील 'या' राज्यातील नागरिक खातात सर्वाधिक गोड पदार्थ, वाचून वाटेल आश्चर्य

Indian state highest sweet consumption: भारतातील प्रत्येक सण कुटुंबांना एकत्र आणत असताना, गोड पदार्थांची मागणी झपाट्याने वाढते, ज्यामुळे ते भेटवस्तू आणि मेजवानीचा एक आवश्यक भाग बनतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील कोणती राज्ये सर्वात जास्त गोड पदार्थ खातात? चला तर मग आज हे जाणून घेऊया.
Indian state highest sweet consumption

Indian state highest sweet consumption

Sakal

Updated on
Summary

NSSO च्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक गोड पदार्थ खाणारे राज्य पश्चिम बंगाल आहे, जे मिष्टी दोई, संदेश आणि रसगुल्ला यांसारख्या मिठाईंसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू ही इतर राज्ये आहेत जिथे गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणात खपत होते.

Indian state highest sweet consumption: भारत सर्व सण आनंदात साजरे केले जातात. तसेच घरोघरी विविध मिठाईचा आस्वाद घेतला जातो. दिवळी, दसऱ्यामध्ये बाजारापेठांमध्ये विविध मिठाई विक्रिस येतात. खरं तर भारतात कोणताही सण हा मिठाईशिवाय अपुर्ण असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com