Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

राहुल गांधी वायनाड बरोबरच रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamEsakal

नवी दिल्ली : राहुल गांधी हे वायनाड बरोबरच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आजच काँग्रेसनं चर्चेत असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्या. पण यावरुन आता संजय निरुपम यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Nirupam attack on Rahul Gandhi how chose of RaeBareli constituency)

संजय निरुपम म्हणाले, राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पराभव होईल या भीतीनं ज्या पद्धतीनं राहुल गांधी अमेठीतून पळून गेले आहेत. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचं नैतिक बळ कमी होणार आहे. हे असं वाटतंय की, असं दिसतंय की राहुलजींनी 'वारसा कर' लावला आहे आणि फक्त रायबरेली मतदारसंघ सोबत ठेवला आहे. (Marathi Tajya Batmya)

Sanjay Nirupam
Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

दरम्यान, भाजपचं अमेठीत जे काही काम झालं आहे त्यामुळं घाबरलेल्या काँग्रेसमुळं त्याचा परिणाम केवळ उत्तर प्रदेशवर होणार नाही तर यामुळं सर्व टप्प्यातील निवडणुकीवर काँग्रेसच्या नैतिकतेवर होणार आहे, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com