11th Admission 2025: अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी; २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान करा येणार अर्ज

Eligibility Criteria for 11th Admission Final Round: राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विद्यार्थ्यां आणि पालकांसाठी ही शेवटची संधी आहे. २२ सप्टेंबरपासून अंतिम विशेष फेरी सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर आहे
Eligibility Criteria for 11th Admission Final Round

Eligibility Criteria for 11th Admission Final Round

Esakal

Updated on

थोडक्यात:

  1. २२ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी राबवली जाणार आहे.

  2. आतापर्यंत १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, सुमारे ८ लाख जागा अजून रिक्त आहेत.

  3. शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे, कारण नंतर कोणतीही फेरी नसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com