मुंबई : विधानसभा निवडणुक निकाल लागल्यानंतर दलबदलू नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेने अस्मान दाखवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.
राज्यभरात युतीच्या बाजूने लाट होती. या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास तब्बल 35 नेत्यांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या 35 नेत्यांना दोन्ही पक्षांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या 35 नेत्यांपैकी 19 उमेदवारांचा पराभव झाला आहे.
शिवसनेतील पराभूत आयाराम
1)जयदत्त क्षीरसागर
2)दिलीप सोपल
3)नागनाथ क्षीरसागर
4)निर्मला गावित
5)प्रदीप शर्मा
6)भाऊसाहेब कांबळे
7)विजय पाटील
8)संजय कोकाटे
9)दिलीप माने
10)शेखर गोरे
11)रश्मी बागल
भाजपमधील पराभूत आयाराम
1)धैर्यशील कदम
2)गोपिचंद पडळकर
3)रमेश आडसकर
4)भरत गावित
5)वैभव पिचड
6)हर्षवर्धन पाटील
7)गोपालदास अग्रवाल
8)उदयनराजे भोसले (लोकसभा पोटनिवडणूक)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.