

amruta fadnavis
esakal
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांसह मराठा समाज अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होईल. पाच दिवसांच्या प्रवासानंतर आंदोलक मुंबईत पोहोचतील. त्यानंतर आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात होईल.