
धुळे : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यातून हरी नामाच्या जपात वारकऱ्यांच्या दिंडी निघत आहेत. तसेच एकादशीनिमित्त अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वारी भरवण्यात येते. याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वतीने दिंडी आयोजित केली होती. परंतु या दिंडीत चिमुकल्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.