
पुणे : पहलगाम हल्ल्यासारख्या गंभीर विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच सरकारने ही घोषणा केली. सरकारने जातीनिहाय जनगणनेची हेडलाईन दिली पण डेडलाईन दिली नाही, ती कधी सुरु करणार हे आधी सांगा अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केली.