Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

Maharashtra Guardian Minister News: जिल्ह्यांच्या तक्रारी आता सह-पालकमंत्री सोडवणार आहेत. असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पण मित्रपक्षांसाठी हा धक्का मानला जात आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis

Maharashtra CM Devendra Fadnavis

sakal
Updated on

महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांचे अधिकार सह-पालकमंत्र्यांना वाटून दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जवळजवळ ८ महिन्यांनी, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की सह-पालकमंत्र्यांनाही जिल्ह्यात उद्भवणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाकडे सत्ता वाटप म्हणून पाहिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com