Nana Patole: महायुतीच्या खातेवाटपावर नाना पटोलेंची बोचरी टीका, म्हणाले- मलाईदार जिल्हा अन् खात्यांसाठी हे...

Nana Patole On Portfolio Allocation: महायुतीचे खातेवाटप झाले आहे. यावर नाना पटोलेंनी वक्तव्य केले आहे. त्यांनी जोरदार टीका केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSakal
Updated on

महाराष्ट्रातील मंत्रिपदांच्या खातेवाटपावर तिखट प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार कौरवांसारखे वागत असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. हे लोक आपापसात भांडण करून संपवणार आहेत. मलाईदार जिल्हा आणि मलाईदार विभागासाठी ही लढत सुरू आहे. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. आतापर्यंत पालकमंत्रीपदासाठीही त्यांच्यातच लढत होणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com