Explained: शेतकऱ्यांना फक्त प्रती गुंठा ८५ रुपये मिळणार; सरकारने शेतकऱ्यांना कसं गंडवलं? कोणते निकष लावले?

Maharashtra Farmers Relief: Government Aid Cuts, Criteria, and Real Impact Explained : शेतकऱ्यांना मदतीत कपात करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने नेमकी कोणत्या निकषानुसार मदत दिली हे जाणून घेऊया.
ajit pawar devendra fadnavis eknath shinde

ajit pawar devendra fadnavis eknath shinde

esakal

Updated on

यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जमीनदेखील खरडून निघाली. सरकारने नुकताच काढलेल्या शासन निर्णयामध्ये नुकसानीत शेतकऱ्यांसाठी १३ कोटींची मदत जाहीर केली, पण या मदतीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या मदतीत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. नेमकी सरकारने किती मदत केली आणि कशी केली हे सविस्तर समजून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com