महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर; प्रशासनाकडून नवा आदेश जारी

Gram Panchayat elections Maharashtra: ग्रामपंचायत निवडणुका देखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान ज्या पंचायतींचा कार्यकाळ संपत आहे त्यांना प्रशासक नियुक्त केले जातील.
Maharashtra Gram Panchayat elections

Maharashtra Gram Panchayat elections

ESakal

Updated on

राज्यातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांमुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे त्यांच्या निवडणुका देखील किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १४,२३७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com