ऊन्हाच्या झळा तीव्र! पुण्यासह राज्यात उष्माघाताने तिघांचा मृत्यू, अमरावतीत ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Heatwave in maharashtra राज्यासह देशात उन्हाचा तडाखा वाढला असून अमरावती दुसरं सर्वात उष्ण शहर ठरलंय. सोमवारी अमरावतीत ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Heatwave Hits Maharashtra Hard

Heatwave Hits Maharashtra Hard

Esakal

Updated on

राज्यासह देशात तापमानात प्रचंड वाढ झाली असून महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेचा कहर झाला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४२ ते ४६ अंश सेल्सिअस इतका आहे. अकोल्यात सोमवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावतीत ४६.६ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. दरम्यान, राज्यात उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत चालली आहे. उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. Maharashtra heatwave update temperatures soar to 46 point 6 degree Celsius in Amravati

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com